लोकशाही मार्गांना तुम्ही प्रतिसाद देणार नसाल, तर उद्या तरुणांनी चिडून हातात बंदुका घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? अण्णांनी तरुणांना सत्याग्रहाच्या मार्गाचं महत्त्व पटवून दिलं, नक्षलवादाकडे जाण्यापासून सध्या तरी रोखलं हे त्यांच्या उपोषणाचं यश मानलं पाहिजे. त्यांच्यावर ब्लॅकमेलिगचा आरोप करणाऱ्यांची डोकी ठिकाणावर नाहीत किवा सत्तेने भ्रष्ट झाली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

Anna Hajare

तुमच्या सर्वांच्या सोबतीने / पाठींब्यामुळे आपण जनलोकपालाचे पहिले पाऊल टाकले, सर्वांचे खुप - खुप अभिनंदन ! हा जनतेचा विजय आहे..... यापुढेही हा लढा असाच चालू राहील.... . जनतेची एकजूट जिंकली.... -आपण एकत्र आलो तर नक्की बदल घडवू शकतो .मी मिडिया ला सुद्धा धन्यवाद देतो कारण खर्या अर्थाने आज मिडिया लोकशाहीचे "आधार स्तंभ" म्हणून जनते सोबत उभा राहिला....जय हिंद ....!!!!!