लोकशाही मार्गांना तुम्ही प्रतिसाद देणार नसाल, तर उद्या तरुणांनी चिडून हातात बंदुका घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? अण्णांनी तरुणांना सत्याग्रहाच्या मार्गाचं महत्त्व पटवून दिलं, नक्षलवादाकडे जाण्यापासून सध्या तरी रोखलं हे त्यांच्या उपोषणाचं यश मानलं पाहिजे. त्यांच्यावर ब्लॅकमेलिगचा आरोप करणाऱ्यांची डोकी ठिकाणावर नाहीत किवा सत्तेने भ्रष्ट झाली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

No comments:

Post a Comment