Anna Hajare

तुमच्या सर्वांच्या सोबतीने / पाठींब्यामुळे आपण जनलोकपालाचे पहिले पाऊल टाकले, सर्वांचे खुप - खुप अभिनंदन ! हा जनतेचा विजय आहे..... यापुढेही हा लढा असाच चालू राहील.... . जनतेची एकजूट जिंकली.... -आपण एकत्र आलो तर नक्की बदल घडवू शकतो .मी मिडिया ला सुद्धा धन्यवाद देतो कारण खर्या अर्थाने आज मिडिया लोकशाहीचे "आधार स्तंभ" म्हणून जनते सोबत उभा राहिला....जय हिंद ....!!!!!

No comments:

Post a Comment