सर्व देशाचे लक्ष लागलेले व जनतेची एकमुखी मागणी असलेले लोकपाल विधेयक सरकार पास करू शकले नाही. बेजबाबदार राजकीय संस्कृतीचे दर्शन आज देशाला पहायला मिळाले. कांग्रेस ने देशाचा विश्वासघात केला आणि विरोधी पक्षाने त्याला साथ दिली. . सर्वोच्य सभागृहात लोकशाहीची नाचक्की झाली. संसदेच्या इतिहासताला काळाकुट्ट दिवस आज जनतेने अनुभवला, अण्णांच्या आरोपंना एकप्रकारे पुरवाच मिळाला. सक्षम लोकपाल कुठल्याही राजकीय पक्षाला नकोय , संसद चोरांचा अड्डा बनलेला आहे. संसदेच पावित्र्य धोक्यात आलाय. खासदार संसदेपेक्षा स्वताहाला सर्वश्रेठ समजू लागले आहेत. लोकपालावर मंत्र्यांची मते घेण्यापेक्षा थेट जनतेची मते घ्या.

No comments:

Post a Comment